02/01/2013
मला लोकं विचारतात..,
"काय तुला एवढे
कसले वेड आहे
शिवाजी महाराजांचं..???
आणि
कशासाठी..???"
मी आज त्यांना फ़क़्त एवढेच
सांगतो,
हो, आहेच वेड
आम्हाला शिवरायांचे..
कारण,
त्यांचा इतिहास
आम्ही वाचलाय....
त्यांचे कर्तृत्व
आम्हाला माहिती आहे...
राज्य कसे
घडवावे हे
आजच्या नाकर्त्या राजकारण्यांनीत् यांच्याकडून
शिकावं...
शिवराय फक्त आणि फक्त
रयतेसाठीच जगले..
त्यांचा इतिहास
आम्ही विसरूच कसा
शकतो...???
ज्या राजांनी उभे आयुष्य
सोनेरी महाराष्ट्र
घडवण्यासाठी घालवले, पण
आजही तो राजा सोनेरी सिंहासनावर
नाही तर
मातीच्या सिँहासनावर वाघ दिसतो..
कारण, शिवरायांनी आपलं संपुर्ण आयुष्य
या मातीसाठी खर्ची घातलयंयाच रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले...
हाच राजा सह्याद्रीसाठी जगला...
त्याच राजाला कसं काय विसरू
शकतो आम्ही....???
कधीतरी माझ्या राजाला समजून घ्या...
एकादी love story
वाचण्यापेक्षा कधीतरी महाराजांचा इतिहास
वाचून
बघा..
मग तुम्हाला समजेन ..,
का वेड आहे
आम्हाला
शिवरायांचे.....